Friendship Marathi Kavita
एकदा एकांतात
असताना राधेनं
श्रीकृष्णाला
विचारले,
कृष्णा ! प्रेम आणी
"मिञ" यामधे काय
फरक आहे,
श्रीकृष्ण हसुन
म्हणाले राधे...!
प्रेम म्हणजे सोनं व
मिञ म्हणजे हिरा
असतो,
सोनं मोडून पुन्हा
घडवता येते परंतु,
हिरा तुटल्यानंतर
पुन्हा बनवता येत
नाही..
No comments:
Post a Comment