Pages

Friday 6 September 2013

किती दिवस सहन करणार

किती दिवस सहन करणार ? किती दिवस
दबून राहणार ? चेन्नई , बंगळुरू , कोलकाता
सगळीकडे जर दुकानच्या पाट्या स्थानिक
भाषेत असतात तर महाराष्ट्रात का नाही ?
आमचे सरकार झोप का काढत आहे ?
त्यांना वेळ नाही !!! आणि पडलेली नाही ...
मराठी माणसानी कुणकडे बघायच ? आम्ही
काय झक मारली आहे ! हे उत्तर
भारतीया का आले महाराष्ट्रात ? कारण बिहार
आणि उत्तर प्रदेशात आहे काय ?
गुंडगीरी आणि अशिक्षित लोक ...
जया भादुरी इतका पूळका आहे यूपी चा तर तिथेच
का नाही राहत ? कारण
मराठी माणसानी ह्याना समऊन घेतल ... आपल
केल ... मराठी लोक शांत आहेत ... विचारी आहेत ...
म्हणून काय मुळापासून उस खायचा ?
आणि आता हेच लोक आपल्या डोक्यावर
बसायला लागले आहेत !!!

No comments:

Post a Comment