Pages

Friday 6 September 2013

किती दिवस सहन करणार

किती दिवस सहन करणार ? किती दिवस
दबून राहणार ? चेन्नई , बंगळुरू , कोलकाता
सगळीकडे जर दुकानच्या पाट्या स्थानिक
भाषेत असतात तर महाराष्ट्रात का नाही ?
आमचे सरकार झोप का काढत आहे ?
त्यांना वेळ नाही !!! आणि पडलेली नाही ...
मराठी माणसानी कुणकडे बघायच ? आम्ही
काय झक मारली आहे ! हे उत्तर
भारतीया का आले महाराष्ट्रात ? कारण बिहार
आणि उत्तर प्रदेशात आहे काय ?
गुंडगीरी आणि अशिक्षित लोक ...
जया भादुरी इतका पूळका आहे यूपी चा तर तिथेच
का नाही राहत ? कारण
मराठी माणसानी ह्याना समऊन घेतल ... आपल
केल ... मराठी लोक शांत आहेत ... विचारी आहेत ...
म्हणून काय मुळापासून उस खायचा ?
आणि आता हेच लोक आपल्या डोक्यावर
बसायला लागले आहेत !!!

Wednesday 4 September 2013

Marathi cha jastit jast vapar kara

इंग्रजीच्या नादापाई, मराठीचा डब्बा गोल ।। मराठी माणसा, आता तरी मराठीत बोल ।। इंग्रजीच्या पेपरात होतो वर्ग सारा पास ।। पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास ।। प्रेम करतो म्हटलं की पोरगी समजते शेंबड्या ।। अन आय लव यू म्हटल्यावर मनात मारते उड्या ।। माय झाली मॉम आणि बाप झाला डँड।। रेव्ह पार्टीत नाचून पोर झाली मॅड ।। भांडण करते बायको धरते एकच हेका ।। कायबी झालं तरी चालंल पोरगं इंग्लीश शाळंत टाका ।। मराठी माणसापासूनच आहे खरा मराठीला धोका ।। शाळेला मिळत नाही मराठीचा शिक्षक, मराठी माणूसच आहे मराठीचा भक्षक ।। तुकोबाची अभंगवाणी, आन् मराठीचा गोडवा।। मराठी माणसाचे नववर्ष असतो गुढीपाडवा ।। सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली ।। भाषा रक्षणासाठी बोला मायबोली ।। मुंबईला म्हणतो बॉम्बे, अन मद्रासला मात्र चेन्नाई, कॉस्मोपोलिटन बनण्याची आम्हालाच जणू घाई ! डोके आहे शाबूत का झाला आहे खोका? मराठी माणसापासूनच मराठीला आहे धोका ! ।। मी मराठी ।।